अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर तवांग मठाने चीनला इशारा दिला आहे. मठातील भिक्षु लामा येशी खावो यांनी असे म्हटले आहे...