जगन्नाथ रथ यात्रा ही भारताच्या अध्यात्मिक संस्कृतीचे मोठे उदाहरण आहे. अतिशय पवित्र असणारी ही ऐतिहासिक परंपरागत असणारी यात्रा म्हणजे हिंदू लोकांसाठी पर्वणीच असते....
ByJyotsna KulkarniJuly 3, 2025ओडिशामधील पुरी नगरी, भगवान जगन्नाथांच्या जयघोषांनी निनादून गेली आहे. भगवान जगन्नाथांची जगप्रसिद्ध रथयात्रा 27 जूनपासून सुरु होत आहे. भगवान जगन्नाथ त्यांच्या नंदीघोष रथावर...
ByTeam GajawajaJune 29, 2025संपूर्ण पुरी शहर सध्या भक्तिमय झाले आहे. भगवान जग्गनाथांचा रथोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. १० दिवस चालणाऱ्या या रथयात्रेचे...
ByJyotsna KulkarniJune 29, 2025ओडिशा पुरी येथील भगवान जगन्नाथांची रथयात्रा आता अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. 27 जूनपासून ही जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रा सुरु होईल. 5 जुलैपर्यंत...
ByTeam GajawajaJune 26, 2025मध्य प्रदेशातील महेश्वर या नगरीची स्थापना देवी अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे. महेश्वरमध्ये देवी अहिल्यादेवी यांनी अनेक मंदिरे बांधली आहेत. त्यापैकी एक मंदिर...
ByTeam GajawajaJune 23, 2025भगवान जन्नाथांची रथयात्रा सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवकाश आहे. या वर्षी ही यात्रा 27 जून रोजी सुरू होईल. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या...
ByTeam GajawajaJune 17, 2025ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी निघणा-या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेची तयारी सुरु झाली आहे. या रथयात्रेच्या सोहळ्याआधी होणारे धार्मिक विधी सुरु झाले असून त्यासाठी...
ByTeam GajawajaJune 14, 2025आषाढ महिना सुरु झाला की, भारतातील विविध ठिकाणी सणवारांची सुरुवात होते. एकीकडे पाऊसाचा जोर वाढू लागतो तर दुसरीकडे सणांची झळाळी येण्यास सुरुवात होते....
ByJyotsna KulkarniJune 14, 2025भारतातील सर्वात मोठे काव्य म्हणून ‘महाभारत’ या काव्याला ओळखले जाते. महाभारत आपल्याला धर्म, कर्तव्य, न्याय, सत्यता, आत्म-नियंत्रण, सहानुभूती, दया, संघर्ष, ज्ञान, कौटुंबिक संबंध,...
ByJyotsna KulkarniMay 7, 2025