आषाढी एकादशी जवळ आली की, अख्या महाराष्ट्रात फक्त हरिनामाचा गजरच सुरु असतो.. संपूर्ण महाराष्ट्र श्रीरंगाच्या रंगात दंग होतो. त्यातच पंढरीच्या विठूरायाला कोणी पांडुरंग...
ByTeam GajawajaJuly 6, 2025सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाची वर्षातली सर्वात मोठी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली...
ByJyotsna KulkarniJuly 5, 2025आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. तिला पद्म एकादशी, आषाढी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी...
ByJyotsna KulkarniJuly 3, 2025कर कटेवरि उभा विठेवरि | युगे अठ्ठाविस राहिला | ऐसा लावण्य रुपाचा सोहळा | अजी म्या डोळा पाहिला || सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय...
ByJyotsna KulkarniJuly 3, 2025हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. अशा वर्षभरात २४ एकादशी...
ByJyotsna KulkarniJuly 2, 2025पंढरीची वारी जयाचिये कुळी | त्याची पायधुळी लागो मज || जेष्ठ महिना सुरु झाला की, संपूर्ण महाराष्ट्राला आणि विठ्ठलाच्या भक्तांना वेध लागतात ते...
ByJyotsna KulkarniJune 30, 2025सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वातावरण पूर्ण भक्तिमय आणि वारीमय झाले असून सर्वत्र ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोष ऐकू येत आहे....
ByJyotsna KulkarniJune 27, 2025मे – जून महिना सुरु झाला की, वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. पंढरपूरची वारी म्हणजे सर्वच महाराष्ट्रासाठी नव्हे नव्हे संपूर्ण जगासाठी एक अद्भुत सोहळाच...
ByJyotsna KulkarniJune 20, 2025हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूपच महत्व आहे. खासकरून वारकरी संप्रदायाची तर एकादशी अतिशय खास तिथी असते. संपूर्ण वर्षभरात २४ एकादशी येतात. या सर्वच एकादशी...
ByJyotsna KulkarniMay 23, 2025आपल्या घरात आपली आजी, आई देवाचे नामस्मरण करण्यासाठी जप माळ वापरतात, हे आपण नेहमीच बघत असतो. हीच माळ वारकरी संप्रदायातील लोकांच्या गळ्यात देखील...
ByJyotsna KulkarniMay 14, 2025