मच्छरांमुळे प्रत्येक वर्षाला बहुतांश आजार निर्माण होतात. यामुळे लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो. पावसाळ्यात आपण पाहतो की, डेंग्यूमुळे सुद्धा काही जणांचा मृत्यू होतो....