ती इतकी रक्तरंजित घटना होती की तसे पूर्वी काही आपण बघितले नव्हते. त्यातून घडलेले बदल लक्षात घ्यायला हवेत. हे काम न्यायाधीशांचे नाही तर...
ByCorrespondentNovember 20, 2020फाळणीनंतर भारताला, मुंबईला सोडून मंटो पाकिस्तानात गेला, म्हणून मंटो देशद्रोहीसुद्धा ठरवला गेला. अर्थात त्या स्थित्यंतराच्या काळात जे कलाकार, जी सामान्य माणसं अशा प्रकारे...
ByCorrespondentNovember 13, 2020आपल्या दीर्घ प्रस्तावनेनंतर तो जिंदगीच्या परीक्षणाकडे वळतो. खरं म्हणजे वळतो आणि 'जिंदगी' कसा मरणप्राय आहे हे सोदाहरण लिहितो. मंटोचं हे परीक्षण एखाद्या ललित...
ByCorrespondentNovember 7, 2020भारतीय सिनेमाच्या पंचविशीत मंटोने लिहून ठेवलेली ही निरीक्षणं, भारतीय सिनेमाची पन्नाशी, पंचाहत्तरी आणि शंभरी झाली तरी किती यथार्थ वाटतात.
ByCorrespondentOctober 23, 2020सिनेमाकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोणातून न बघता सिनेमाच्या अनेकविध तांत्रिक अंगांचं परीक्षण मंटो करतो. त्याच्या या चिकित्सक नजरेचं आणि विचारांचं मूळ त्याच्या पौगंडावस्थेतील, तारुण्याच्या...
ByCorrespondentOctober 16, 2020आधीच्या दंगलीमध्ये जेव्हा आम्ही घराबाहेर जात असू तेव्हा दोन टोप्या जवळ बाळगत असू, हिंदू टोपी आणि रुमी टोपी. (मुस्लीम गोल टोपी). ... या...
ByCorrespondentOctober 5, 2020काळ बदलतो म्हणजे नक्की काय होतं? काय होणं अपेक्षित असतं? माणूस आणि त्याच्या आदिम प्रेरणा यांचा विघातक वापर, कशा प्रकारे जमावाच्या मानसशास्त्राच्या आधाराने...
ByCorrespondentSeptember 25, 2020'इंग्लिश संस्कृतीने आपल्याला बरेच पुरोगामी बनवले आहे. ...भारत आता इतका पुरोगामी बनला आहे की, आपण नग्नपंथीयांचे क्लब्ज सुरू करण्याच्या गोष्टी करतो आहोत. ज्या...
ByCorrespondentSeptember 11, 2020'मेरी शादी' या दीर्घलेखाच्या अनुषंगाने मंटोच्या लेखणीचा घेतलेला हा एक लहानसा मागोवा.
ByCorrespondentSeptember 4, 2020'त्याच्या' कथेला त्याच्या खिशात लपून बसण्याची सवय होती. शोधू म्हणता त्याला ती सापडत नसे.
ByCorrespondentAugust 28, 2020