तो बलरामपूरच्या रेहरा गावात सायकलवर कसल्यातरी अंगठ्या आणि ताबीज विकायचा. लोकांना येड्यात काढायचा धंदा त्याने आधीपासूनच सुरु केलेला. या अंगठ्या आणी ताबीज जालीम...