वयाच्या सत्तरीमध्ये तर दुखण्यांमुळे आयुष्यच निरस वाटू लागते. औषधांच्या आधारे दिवस काढण्यापेक्षा या वयातही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगसाधना केल्यास त्याचा निश्चित फायदा मिळू शकतो.