आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. परिणामी आता या देशात अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आहे. पाकिस्तानची दिवसेंदिवस परिस्थिती...