भारतामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पहिल्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर करण्यात आली...