भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदुर’नंतर भारतातून अनेक लोकांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यात अनेक नामचीन आणि प्रसिद्ध लोकांचा देखील समावेश आहे. आता...
ByJyotsna KulkarniJune 26, 2025पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना उध्वस्त करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत भारताने पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांचा नायनाट केला. भारताच्या या मोहिमेची संपूर्ण...
ByJyotsna KulkarniJune 3, 2025सध्या सगळीकडे आयपीएलची धूम सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा जरा लांबली. मात्र आता येत्या ३ जूनला इंडियन...
ByJyotsna KulkarniMay 27, 2025सध्या सर्वत्र भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्याच बातम्या सुरु आहेत. भारताकडून राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची जगभर चर्चा सुरु आहे. जवळपास मागील ३...
ByJyotsna KulkarniMay 10, 2025भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर‘ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेमुळे पाकिस्तान चांगलाच चवताळला आणि त्याने आपल्या बॉर्डरवर...
ByJyotsna KulkarniMay 9, 2025पहलगामवरील भ्याड हल्ल्याचा बदला घेताना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे मिशन पार पाडले. या ऑपरेशन सिंदूर मिशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांची ठिकाणं...
ByJyotsna KulkarniMay 9, 2025दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार केला आणि त्यात अनेक निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला. या निर्दयी आणि घृणास्पद हल्ल्याचा संपूर्ण जगातून...
ByJyotsna KulkarniMay 8, 2025भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वायुसेनेच्या मदतीने पाकिस्तानमधील अतिरेकी ठिकाणांना उध्वस्त केले...
ByJyotsna KulkarniMay 8, 202522 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 2६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता यालाच प्रत्युत्तर देत भारतीय...
ByTeam GajawajaMay 7, 2025७ मे च्या मध्यरात्री भारतीय वायु सेनेने ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पण या ऑपरेशनची खास गोष्ट माहितीये काय...
ByTeam GajawajaMay 7, 2025