Home गाजावाजा स्पेशल उपासमारीच्या लिस्टमध्ये पाकिस्तान, श्रीलंका सर्वाधिक पुढे तर भारत पहा कोणत्या स्थानावर
गाजावाजा स्पेशल

उपासमारीच्या लिस्टमध्ये पाकिस्तान, श्रीलंका सर्वाधिक पुढे तर भारत पहा कोणत्या स्थानावर

4
Hunger Index
Hunger Index

हंगर इंडेक्समध्ये भारताची रँकिंग अधिक खराब झाली आहे. भारतात उपासमारीसंबंधितच्या रॅकिंगमध्ये ६ व्या स्थानकावरुन आणखी खाली गेला आहे. नुकत्याच आलेल्या रॅकिंगच्या आकडेवारीनुसार, भारत १०७ व्या स्थानावर आला आहे. ही रॅकिंग १२१ देशांची आहे. म्हणजेच १२१ देशांमध्ये भारत १०७ व्या स्थानी आहे. यापूर्वी भारत ११६ देशांच्या रॅकिंगमध्ये १०१ व्या स्थानावर होता. हैराण करणारी गोष्ट अशी की, आपल्या शेजारील देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळपेक्षा मागे आहे. साउथ आशियातील देशांमध्ये अफगाणिस्ताननंतर सर्वाधिक वाईट परिस्थिती ही भारताची आहे. (Hunger Index)

यापूर्वी भारत २०२० मध्ये ९४ व्या स्थानकावर होता. ही रॅकिंग जीएचआय स्कोरच्या आधआरावर केली जाते. भारताचा हा स्कोर सातत्याने कमी होत आहे. आतापर्यंत भारताचा स्कोर २९.१ होता. वर्ष २००० मध्ये ३८.८ होता जो २०१२ आणि २०२१ दरम्यान २८.८-२७.५ दरम्यान राहिला होता. जीएचआय स्कोरची गणना चार संकेतांच्या आधारावर केली जाते. ज्यामध्ये अल्पपोषण, कुपोषण, मुलांच्या वृद्धिचा दर आणि बाल मृत्यू दराचा समावेश असतो.

Hunger Index
Hunger Index

शेजारच्या देशांची काय आहे स्थिती?
भारताच्या शेजारील देशांबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान ९९ व्या, श्रीलंका ६४व्या, बांग्लादेश ८४ व्या, नेपाळ ८१व्या आणि म्यानमार ७१ व्या स्थानावर आहे. हे सर्व देश भारताच्या वरती आहेत. पाचपेक्षा कमी स्कोरसह १७ देशांच्या सामूहिक आधआरावर १ आणि १७ च्या दरम्यान रॅक दिली गेली आहे. (Hunger Index)

हे देखील वाचा- मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी ॲक्ट काय आहे?

भारताच्या खाली हे देश
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतापेक्षा अधिक वाईट स्थिती असणाऱ्या देशांमधअये अफगाणिस्तान, जाम्बिया आणि अफ्रिकी देशाचा समावेश आहे. या देशांमध्ये तिमोर-लेस्ते, गिनी-बिसाऊ, सिएरा लियोन, लेसोथो, लाइबेरिया, नाइजर, हैती, चाड, डेम, मेडागास्कर, मध्य अफ्रीकी गणराज्य, यमन यांचा समावेश आहे. जीएचआयच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले की, गिनी, मोजाम्बिक, युगांडा, जिम्बाब्वे, बुरुंडी, सोमालिया, दक्षिण सूडान आणि सीरियासह १५ देशांसाठी रॅक ठरवण्यात येऊ शकत नाही.

भारताची काय आहे स्थिती?
भारतात जवळजवळ २० लोक अशी आहेत ज्यांना दररोज उत्तम जेवण मिळत नाही आणि रात्रीच्या वेळेस त्यांना उपाशी झोपावे लागते. वर्ष २०२० मध्ये साउथ आशियात १३३१.५ मिलियन लोक अशी होती त्यांना हेल्दी हाइट मिळालाच नाही आणि त्यापैकी ९७३.३ मिलियन ही भारतातील होती. जर उपासमारीमुळे मरणाऱ्या लोकांची आकडेवारी पाहिल्यास भारतात प्रत्येक वर्षाला ७ हजार ते १९ हजार लोक उपासमारीमुळे मरतात. म्हणजेच पाच ते १३ मिनिटात एक व्यक्ती खाण्याशिवाय मृत पावतो. तर इंडिया फूड बँकिंगच्या रिपोर्ट्सनुसार भारतात १८९.२ मिलियन लोक कुपोषित आहेत. अशातच अंदज लावला जाऊ शकतो की, भारतात १४ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....